Atul Kulkarni : काश्मीरमधून अतुल कुलकर्णींचा संदेश, मत आवडलं असेल तर अंमलबजावणी करा, नाही तर विसरून जा…
मी माझं म्हणणं मांडलं आहे. माझं मत आवडलं असेल तर त्यावर अंमलबजावणी करा. नाही आवडलं असेल तर विसरून जा. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्याच्या वेदना झेलणाऱ्या अगणित लोकांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटले आहे.